वाट
सरळ तर कधी नागमोडी
वाट तशी अवघड पण तरीही सोपी
घेऊन जाते आपल्याला, असतो शेवटी, शेवट
नसते माहित मनाला, धरते भीती सावट
संपेल का ती वाट कधी, मिळेल का निवृत्ती
का परत पाऊली पाठवेल
इतक्यात कुठली आल्येय मुक्ती
सुनील
०३.०९.१६
No comments:
Post a Comment